नाशिक : आम्हा बायाबापड्यांना कुणी पाणी देतं का पाणी?

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा सर्वत्र देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आनंदात साजरा होताना ही स्वातंत्र्याची किरणे अजूनही महाराष्ट्रातील असंख्य गावे, आदिवासी वाड्या-पाड्यांत पोहोचलीच नाहीत हे वास्तव आता समोर आले आहे. इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ठोकळवाडी परिसरात तीव्र पाणीटंचाईचीही भयानक व बकाल स्थिती दिसून येत आहे. पाणी हे माणसाचे जीवन आहे. मात्र ठोकळवाडीतील महिलांना पाण्यासाठी रखरखत्या उन्हात …

The post नाशिक : आम्हा बायाबापड्यांना कुणी पाणी देतं का पाणी? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आम्हा बायाबापड्यांना कुणी पाणी देतं का पाणी?