खा. गांधी मार्च महिन्यात नाशिकमार्गे मुंबईला होणार रवाना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा काँग्रेसचे ‌खासदार राहुल गांधी यांच्या दुसऱ्या टप्प्यातील मणिपूर ते मुंबई अशा पूर्व-पश्चिम ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला १४ जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीची मार्चच्या सुरुवातीस आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे २० मार्चऐवजी ८ ते १४ मार्चदरम्यान खा. गांधी यांची ही यात्रा आटोपण्याची शक्यता वर्तवली जात आहे. …

The post खा. गांधी मार्च महिन्यात नाशिकमार्गे मुंबईला होणार रवाना appeared first on पुढारी.

Continue Reading खा. गांधी मार्च महिन्यात नाशिकमार्गे मुंबईला होणार रवाना