राज्यपालांनी बोलताना काळजी घ्यावी, त्यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही : मुख्यमंत्री शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नसल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यावर राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना म्हणून राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. राज्यपालांनी बोलताना काळजी घेतली पाहिजे. मराठी माणसांच्या मेहनतीवर मुंबई …

The post राज्यपालांनी बोलताना काळजी घ्यावी, त्यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही : मुख्यमंत्री शिंदे appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यपालांनी बोलताना काळजी घ्यावी, त्यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही : मुख्यमंत्री शिंदे