नाशिक: भाजप सरकारविरोधात जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा

दिंडोरी, पुढारी वृत्तसेवा : अवकाळी पावसामुळे शेतकरी पूर्णत्व उद्ध्वस्त झाला आहे. शेतीचे दुप्पट उत्पन्न देण्याचे आश्वासन या सरकारने दिले होते. मात्र, आज शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. त्याला संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हिवाळी अधिवेशनात सरकारवर दबाव आणू, असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले. Nashik News शेतकऱ्यांच्या …

The post नाशिक: भाजप सरकारविरोधात जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: भाजप सरकारविरोधात जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा