नाशिक : “त्या’ मुलांच्या प्रवासाचे गूढ कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बिहारमधून महाराष्ट्रात आणलेल्या ५९ मुलांच्या जबाबाचा अहवाल सोमवारी (दि.१) बालकल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या अहवालाच्या आधारे समिती पुढील निर्णय घेणार आहे. दरम्यान, या मुलांच्या प्रवासासाठी त्यांच्या पालकांनी प्रत्येकी एक हजार रुपये दिल्याचे तपासात समोर आले आहे. सर्व मुले गरीब कुटुंबातील असल्याचेही प्राथमिक तपासात उघड झाले. त्यामुळे या मुलांना महाराष्ट्रात …

The post नाशिक : "त्या' मुलांच्या प्रवासाचे गूढ कायम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : “त्या’ मुलांच्या प्रवासाचे गूढ कायम