राज्यपालांची खंत, म्हणाले आजपर्यंतच्या राज्यपालांनी विशेषाधिकारांचा वापर केला नाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्याने प्रदान केलेल्या विशेषाधिकारांची प्रभावी अंमलबजावणी करत आदिवासी बांधवांसाठी पेसा, घरे, गावठाणातील जागांचे वितरण व वनपट्टे प्रदान करण्यात आले. विशेषाधिकारांचे विकेंद्रीकरण केल्याने स्थानिक स्तरावर आदिवासींच्या समस्यांचे निराकरण होऊ लागल्याचे कौतुकोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले. राज्यातील आजपर्यंतच्या राज्यपालांनी विशेषाधिकारांचा वापर केला नसल्याची खंतही व्यक्त करताना आदिवासींनी आपली संस्कृती विसरू नये, असे …

The post राज्यपालांची खंत, म्हणाले आजपर्यंतच्या राज्यपालांनी विशेषाधिकारांचा वापर केला नाही appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यपालांची खंत, म्हणाले आजपर्यंतच्या राज्यपालांनी विशेषाधिकारांचा वापर केला नाही