नाशिक : मनमाड, येवलाकरांना दिलासा करंजवण धरणातून पिण्याचे आवर्तन सुटले

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील प्रत्येक वर्षी कडक उन्हाळ्यात येवला, मनमाडकरांची तहान भागवण्या करंजवन धरणातून दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर २७ मे रोजी सकाळी ७ वाजता धरणातून १४०० क्युसेक्सने कादवा नदीत पाणी सोडण्यात आले.  पुढे पालखेंड धरणातून मनमाड, येवला शहराना पिण्यासाठी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती करंजवण धरण शाखा अभियंता शुंभम भालके यांनी दिली. गेल्या दोन महिन्यात …

The post नाशिक : मनमाड, येवलाकरांना दिलासा करंजवण धरणातून पिण्याचे आवर्तन सुटले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनमाड, येवलाकरांना दिलासा करंजवण धरणातून पिण्याचे आवर्तन सुटले