प्रश्न अन् समस्या न सोडवणारे वारसा हक्क मागतातच कसला? : अपक्ष उमेदवार अविनाश माळी
नंदुरबार : नाशिक पदवीधर मतदारसंघातील अनेक प्रश्न आणि अनेक समस्या वर्षानुवर्ष न सोडवता जैसे थे ठेवणारे आता वारसा हक्क कसला मागत आहेत? त्यांना नैतिक अधिकार काय आहे? स्वतः मतदारच यंदा घराणेशाही मोडीत काढून बदल घडवायला सज्ज झाला असून अचंबित करणारे निकाल लागल्याचे नक्कीच पाहायला मिळेल; अशा शब्दात नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अविनाश माळी यांनी ठाम …
The post प्रश्न अन् समस्या न सोडवणारे वारसा हक्क मागतातच कसला? : अपक्ष उमेदवार अविनाश माळी appeared first on पुढारी.