शासनाचे होतेय दुर्लक्ष; दुष्काळामुळे ४८ कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पाचवीला पुजलेला दुष्काळ, डोक्यावर बँकांचा वाढत्या कर्जाचा बोजा व शेतमालाला मिळणारा कवडीमोल भाव अशा संकटात सापडलेला शेतकरी जीवनयात्रा संपवण्याचा मार्ग पत्करत आहे. नाशिक विभागात यंदा ४८ शेतकरी आत्महत्या झाल्या. घराचा कर्ता पुरुषच जीवन संपविण्यापर्यंत टोकाचा निर्णय घेत असल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डाेंगर कोसळत आहे. अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी रणसंग्राम सुरू असून, आरोप-प्रत्यारोपांच्या …

The post शासनाचे होतेय दुर्लक्ष; दुष्काळामुळे ४८ कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला appeared first on पुढारी.

Continue Reading शासनाचे होतेय दुर्लक्ष; दुष्काळामुळे ४८ कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला