नोकरदार महिलांनो, आरोग्याकडे लक्ष द्या..!

नाशिक : दीपिका वाघ प्रत्येक महिलेची गर्भावस्था ही वेगवेगळी असते. वयाच्या आठव्या, नवव्या वर्षी मासिक पाळी सुरू होणे आता स्वीकारले गेले असले तरी चाळिशीत मासिक पाळीत प्रमाणापेक्षा जास्त रक्तस्राव होण्याचे प्रमाण वाढले आहे. पाळीत कमी रक्तस्राव होणे आणि प्रमाणापेक्षा जास्त रक्तस्राव होणे ही दोन्ही संसर्गाची लक्षणे मानली जात असल्याचे तज्ज्ञ सांगतात. भारतीय रॉ शुगर जगात …

The post नोकरदार महिलांनो, आरोग्याकडे लक्ष द्या..! appeared first on पुढारी.

Continue Reading नोकरदार महिलांनो, आरोग्याकडे लक्ष द्या..!