राहूल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचे नंदुरबारला नाव बदलणार, ‘आदिवासी न्याय’…

नंदुरबार : कॉंग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा १२ मार्च रोजी नंदूरबारात दाखल होणार असून, या यात्रेला नंदूरबार जिल्ह्यात आदिवासी न्याय यात्रा म्हणून संबोधले जाणार आहे. काँग्रेस पक्षाने नेहमीच आदिवासींना त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळे समाज नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी उभा आहे. परंतु, मोदी सरकारने आदिवासीविरोधी कायदे करून त्यांना न्याय हक्कांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न …

The post राहूल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेचे नंदुरबारला नाव बदलणार, 'आदिवासी न्याय'... appeared first on पुढारी.

Continue Reading राहूल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचे नंदुरबारला नाव बदलणार, ‘आदिवासी न्याय’…