नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीच्या कामांमुळे शालिमार भागातील 50 दुकानांचे नुकसान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून जुने नाशिकमधील गावठाण भागात पाणी, गटार, वीज व रस्त्यांची कामे कोणत्याही प्रकारचे नियोजन न करताच सुरू असल्याने नागरिकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. शालिमार भागातील पटेल कॉलनीत कामे करताना पाण्याची लाइन तुटल्याने येथील सुमारे 50 दुकाने पाण्यात आहेत. यामुळे या कामांची चौकशी करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, …

The post नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीच्या कामांमुळे शालिमार भागातील 50 दुकानांचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीच्या कामांमुळे शालिमार भागातील 50 दुकानांचे नुकसान