नाशिक : पाण्यासाठी गावांनी राजकारण बाजूला ठेवत एकजूट दाखवावी – गुलाबराव पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गावागावांमधील जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी पुरविणे हे सत्कर्म असून, पाण्यासाठी गावांनी राजकारण बाजूला ठेवत एकजूट दाखवावी, असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर भागातील योजना पूर्ण करण्याची ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली. नाशिक : कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा – पालकमंत्री दादा भुसे महाराष्ट्र आरोग्य …

The post नाशिक : पाण्यासाठी गावांनी राजकारण बाजूला ठेवत एकजूट दाखवावी - गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाण्यासाठी गावांनी राजकारण बाजूला ठेवत एकजूट दाखवावी – गुलाबराव पाटील