नाशिककरांची पाणी कपातीमधून सुटका!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मार्चच्या प्रारंभीच नाशिकवर सूर्यनारायण कोपले असताना, जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये ६१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उपलब्ध साठा पावसाळ्यापर्यंत पुरणार असल्याने जिल्हावासीयांची पाणी कपातीमधून सुटका झाली आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये तापमानाच्या पारा ३६ अंशांवर गेल्याने यंदा तीव्र उन्हाळा असणार, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हावासीयांमध्ये काहीशी चिंता आहे. मात्र, त्याच वेळी जिल्ह्यातील प्रमुख २४ …

The post नाशिककरांची पाणी कपातीमधून सुटका! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांची पाणी कपातीमधून सुटका!