नाशिक : भीषण दुष्काळ; मोर्चाला हिंसक वळणानंतर पोलिसांच्या गोळीबारात पाच मोर्चेकरी शहीद

नाशिक (सिन्नर) : संदीप भोर भीषण दुष्काळासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 22 एप्रिल 1973 रोजी सिन्नर शहरातून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा ऐतिहासिक मोर्चा सिन्नर तहसील कार्यालयावर निघाला होता. या मोर्चाला हिंसक वळण लागल्याने 5 हुतात्मे शहीद झाले होते. या घटनेला यंदा 50 वर्षे पूर्ण होत आहेत. ‘पेढे घ्या, पेढे…’ म्हणत साडेतीन टन पेढे वाटप ! शिरूर तालुक्यातील …

The post नाशिक : भीषण दुष्काळ; मोर्चाला हिंसक वळणानंतर पोलिसांच्या गोळीबारात पाच मोर्चेकरी शहीद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भीषण दुष्काळ; मोर्चाला हिंसक वळणानंतर पोलिसांच्या गोळीबारात पाच मोर्चेकरी शहीद