शेतकऱ्यांचा हिरमोड : ३१ मार्च नंतरही कांदा निर्यातबंदी राहणार कायम

लासलगाव वृत्तसेवा – लोकसभेच्या निवडणुकीत कांद्याचे भाव वाढून फटका बसू नये म्हणून केंद्र सरकारने ३१ मार्च नंतरही कांदा निर्यातबंदी कायम ठेवली आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाचे संतोष कुमार सारंगी यांनी दि. २२ मार्च रोजी एक ‘नोटीफिकेशन’ काढून ३१ मार्च नंतरही कांदा निर्यातबंदी पुढील सूचनेपर्यंत कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे येत्या ८ दिवसांनी तरी निर्यातबंदी …

The post शेतकऱ्यांचा हिरमोड : ३१ मार्च नंतरही कांदा निर्यातबंदी राहणार कायम appeared first on पुढारी.

Continue Reading शेतकऱ्यांचा हिरमोड : ३१ मार्च नंतरही कांदा निर्यातबंदी राहणार कायम