शेतकऱ्यांचा हिरमोड : ३१ मार्च नंतरही कांदा निर्यातबंदी राहणार कायम

लासलगाव वृत्तसेवा – लोकसभेच्या निवडणुकीत कांद्याचे भाव वाढून फटका बसू नये म्हणून केंद्र सरकारने ३१ मार्च नंतरही कांदा निर्यातबंदी कायम ठेवली आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाचे संतोष कुमार सारंगी यांनी दि. २२ मार्च रोजी एक ‘नोटीफिकेशन’ काढून ३१ मार्च नंतरही कांदा निर्यातबंदी पुढील सूचनेपर्यंत कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे येत्या ८ दिवसांनी तरी निर्यातबंदी …

The post शेतकऱ्यांचा हिरमोड : ३१ मार्च नंतरही कांदा निर्यातबंदी राहणार कायम appeared first on पुढारी.

Continue Reading शेतकऱ्यांचा हिरमोड : ३१ मार्च नंतरही कांदा निर्यातबंदी राहणार कायम

निवडणुकीत अडकला कांदा

लासलगाव वृत्तसेवा –  कांद्याची आवक घटूनही कांदा भावात घसरण सुरूच आहे. लाल आणि उन्हाळ कांद्याला सरासरी १४०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. परदेशातून कांद्याला प्रचंड मागणी आहे मात्र निर्यात बंदी मुळे कांदा उत्पादक अडचणीत आला आहे. (Onion Export Ban) भारतीय कांद्याने अनेक वर्षांच्या प्रयत्नांद्वारे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सर्वोच्च स्थान मिळवले आहे.  सरकारच्या अल्पमुदतीच्या धोरणांमुळे आणि …

The post निवडणुकीत अडकला कांदा appeared first on पुढारी.

Continue Reading निवडणुकीत अडकला कांदा

भाव वाढल्यास बाजारात हस्तक्षेप करण्यासाठी उपाययोजना

सरकार आपल्या बफर स्टॉकसाठी यावर्षी 5 लाख टन कांद्याची खरेदी करण्याची योजना आखत असल्याची माहिती येत असून, ज्याचा उपयोग भाव वाढल्यास बाजारात हस्तक्षेप करण्यासाठी केला जाऊ शकतो. एनसीसीएफ आणि नाफेड यांसारख्या एजन्सींकडून हा कांदा खरेदी केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. तर किरकोळ बाजारात दर वाढल्यास बफर स्टॉकमधून सवलतीच्या दराने कांद्याची विक्री …

The post भाव वाढल्यास बाजारात हस्तक्षेप करण्यासाठी उपाययोजना appeared first on पुढारी.

Continue Reading भाव वाढल्यास बाजारात हस्तक्षेप करण्यासाठी उपाययोजना

Nashik | मित्र राष्ट्रांना पुढील महिनाभर कांदा निर्यात

मार्च अखेरपर्यंत कांदा निर्यातबंदी लागू करण्यात आलेली असली तरी भारतातून काही मित्र राष्ट्रांना पुढील महिनाभर कांदा निर्यात केली जाणार आहे. यानुसार ३१ मार्च २०२४ पर्यंत बांग्लादेश, मॉरिशस, बहरीन आणि भूतान या राष्ट्रांना एकूण 54760 टन कांदा निर्यात केला जाणार असल्याचे केंद्रकडून स्पष्ट करण्यात आले आहे. निर्याद केलेल्या जाणाऱ्या कांद्यापैकी बांगलादेशला 50,000 टन निर्यात करण्यास केंद्र …

The post Nashik | मित्र राष्ट्रांना पुढील महिनाभर कांदा निर्यात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik | मित्र राष्ट्रांना पुढील महिनाभर कांदा निर्यात

तब्बल ७२ दिवसांनंतर निर्णय ; शेतकऱ्यांची नाराजी कायम

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा तब्बल ७२ दिवसांनंतर केंद्र सरकारच्या समितीने बंदी उठवण्याचा निर्णय घेतला असून, तीन लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला मान्यता दिली आहे. यासोबतच बांगलादेशमध्ये ५० हजार टन कांदा निर्यातीलाही मान्यता देण्यात आली आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची टीका शेतकरीवर्गाकडून केली जात आहे. सरकारने सरसकट निर्यातबंदी हटविली नसून …

The post तब्बल ७२ दिवसांनंतर निर्णय ; शेतकऱ्यांची नाराजी कायम appeared first on पुढारी.

Continue Reading तब्बल ७२ दिवसांनंतर निर्णय ; शेतकऱ्यांची नाराजी कायम

तब्बल ७२ दिवसांनंतर निर्णय ; शेतकऱ्यांची नाराजी कायम

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा तब्बल ७२ दिवसांनंतर केंद्र सरकारच्या समितीने बंदी उठवण्याचा निर्णय घेतला असून, तीन लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला मान्यता दिली आहे. यासोबतच बांगलादेशमध्ये ५० हजार टन कांदा निर्यातीलाही मान्यता देण्यात आली आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची टीका शेतकरीवर्गाकडून केली जात आहे. सरकारने सरसकट निर्यातबंदी हटविली नसून …

The post तब्बल ७२ दिवसांनंतर निर्णय ; शेतकऱ्यांची नाराजी कायम appeared first on पुढारी.

Continue Reading तब्बल ७२ दिवसांनंतर निर्णय ; शेतकऱ्यांची नाराजी कायम