भाव वाढल्यास बाजारात हस्तक्षेप करण्यासाठी उपाययोजना

सरकार आपल्या बफर स्टॉकसाठी यावर्षी 5 लाख टन कांद्याची खरेदी करण्याची योजना आखत असल्याची माहिती येत असून, ज्याचा उपयोग भाव वाढल्यास बाजारात हस्तक्षेप करण्यासाठी केला जाऊ शकतो. एनसीसीएफ आणि नाफेड यांसारख्या एजन्सींकडून हा कांदा खरेदी केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. तर किरकोळ बाजारात दर वाढल्यास बफर स्टॉकमधून सवलतीच्या दराने कांद्याची विक्री …

The post भाव वाढल्यास बाजारात हस्तक्षेप करण्यासाठी उपाययोजना appeared first on पुढारी.

Continue Reading भाव वाढल्यास बाजारात हस्तक्षेप करण्यासाठी उपाययोजना

तब्बल ७२ दिवसांनंतर निर्णय ; शेतकऱ्यांची नाराजी कायम

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा तब्बल ७२ दिवसांनंतर केंद्र सरकारच्या समितीने बंदी उठवण्याचा निर्णय घेतला असून, तीन लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला मान्यता दिली आहे. यासोबतच बांगलादेशमध्ये ५० हजार टन कांदा निर्यातीलाही मान्यता देण्यात आली आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची टीका शेतकरीवर्गाकडून केली जात आहे. सरकारने सरसकट निर्यातबंदी हटविली नसून …

The post तब्बल ७२ दिवसांनंतर निर्णय ; शेतकऱ्यांची नाराजी कायम appeared first on पुढारी.

Continue Reading तब्बल ७२ दिवसांनंतर निर्णय ; शेतकऱ्यांची नाराजी कायम

तब्बल ७२ दिवसांनंतर निर्णय ; शेतकऱ्यांची नाराजी कायम

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा तब्बल ७२ दिवसांनंतर केंद्र सरकारच्या समितीने बंदी उठवण्याचा निर्णय घेतला असून, तीन लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला मान्यता दिली आहे. यासोबतच बांगलादेशमध्ये ५० हजार टन कांदा निर्यातीलाही मान्यता देण्यात आली आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची टीका शेतकरीवर्गाकडून केली जात आहे. सरकारने सरसकट निर्यातबंदी हटविली नसून …

The post तब्बल ७२ दिवसांनंतर निर्णय ; शेतकऱ्यांची नाराजी कायम appeared first on पुढारी.

Continue Reading तब्बल ७२ दिवसांनंतर निर्णय ; शेतकऱ्यांची नाराजी कायम