काझी गढीचे कुणा ना ‘स्मरण’, भीतीच्या सावटाखाली रोजच मरण

अनेक निवडणुका आल्या अन‌् गेल्या. परंतू, जुन्या नाशकातील काझी गढीच्या संरक्षक भिंतीचा प्रश्न कायम आहे. पोकळ आश्वासनांपलिकडे येथील रहिवाशांच्या हाती काहीही लागू शकलेले नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गढीवासियांना पुन्हा आश्वासनाची खैरात मिळणार असली तरी कर्तव्यपूर्तीचे विस्मरण झालेल्या लोकप्रतिनिधींमुळे गढीवासियांचा आगामी पावसाळा देखील मरणाच्या भितीच्या छायेखालीच सरणार हे मात्र निश्चित आहे. इर्शाळगड दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Continue Reading काझी गढीचे कुणा ना ‘स्मरण’, भीतीच्या सावटाखाली रोजच मरण