नाशिक : कृषिथॉन प्रदर्शनाचे उद्घाटन, ३०० कंपन्यांचे स्टॉल सहभागी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लाखो रुपयांच्या कारमधून उतरलेला ग्राहक आलिशान हॉटेल मध्ये गेल्यास ५०० रुपये प्लेट कांदा भजी खातो. मात्र त्याच काद्यांला शेतकऱ्यास २ रुपये किलो भाव मिळालेला असतो. त्याचप्रमाणे शेतकरी व त्याच्या कुटूबियाने काबाडकष्ट करून पिकवलेल्या पिकालाही ग्राहकांकडून योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याचे नुकसान हाेते. ज्यावेळी ग्राहकांची मानसिकता बदलले त्यावेळी शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य भाव …

The post नाशिक : कृषिथॉन प्रदर्शनाचे उद्घाटन, ३०० कंपन्यांचे स्टॉल सहभागी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कृषिथॉन प्रदर्शनाचे उद्घाटन, ३०० कंपन्यांचे स्टॉल सहभागी