नाशिक : खराब बियाणांमुळे शेतकऱ्याची ग्राहक न्यायालयात धाव

नाशिक (नगरसुल) : पुढारी वृत्तसेवा ऐन हंगामात पिकांची लागवड करताना नगरसुल येथील शेतकऱ्याची बियाणांमुळे नव्वद टक्के फसवणूक झाल्याने येथील शेतकऱ्यांनी गावपातळीवरील पंचनामा पार पडल्यानंतर नुकसानभरपाईपाेटी ग्राहक न्यायालयात धाव घेतली आहे. येवला तालुक्यातील नगरसुल येथील कांदा उत्पादकाने उन्हाळ कांदा लागवडीसाठी नाशिक जिल्ह्यातील चितेगांव येथील कांदा अनुसंशोधन केंद्राचे NHRDF कंपनीचे बियाणे घेतले होते. त्यानुसार येवला येथील NHRDF …

The post नाशिक : खराब बियाणांमुळे शेतकऱ्याची ग्राहक न्यायालयात धाव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खराब बियाणांमुळे शेतकऱ्याची ग्राहक न्यायालयात धाव