नाशिक : भुताने खाल्ले म्हणून … आठ कुटुंबाने गावच सोडले

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या आदिवासी भागात अजूनही अनेकदा डोके बधिर करणार्‍या अंधश्रध्दांचे प्रकार पुन्हा पुन्हा उघड होत आहेत. तालुक्यातील धारगाव येथील भोरवाडी आदिवासी पाड्यावर लहान बालकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याला भुताने खाल्ले या अंधश्रध्देतून एका कुटुंबाच्या त्रासाला कंटाळून आठ कुटुंबांनी गाव सोडून इतर ठिकाणी स्थलांतर सुरू केले आहे. कोल्हापूर : तिसऱ्या …

The post नाशिक : भुताने खाल्ले म्हणून ... आठ कुटुंबाने गावच सोडले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भुताने खाल्ले म्हणून … आठ कुटुंबाने गावच सोडले