नाशिक : तब्बल तेरा वर्षे शेतकरी मोबदल्याविनाच

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा कळवण पाटबंधारे प्रकल्पांतर्गत येणार्‍या सुळे डावा कालव्याच्या पाटचारीसाठी तालुक्यातील अकरा गावांतील जमीन संपादित करण्यात आली आहे. मात्र, 13 वर्षे उलटूनही शेतकर्‍यांना जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. मोजक्याच शेतकर्‍यांना तुटपुंज्या स्वरूपात मोबदला दिला आहे. वंचित लाभार्थी शेतकर्‍यांना सरसकट नवीन दराप्रमाणे मोबदला देण्यात यावा, या मागणीसाठी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने सहायक अभियंता रोहित …

The post नाशिक : तब्बल तेरा वर्षे शेतकरी मोबदल्याविनाच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तब्बल तेरा वर्षे शेतकरी मोबदल्याविनाच