Nashik | जलरथाव्दारे राज्यभर जलसाक्षरता साध्य होणार

नाशिक: पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील जलसंधारणाची कामे अतिशय योग्य पद्धतीने सुरु आहेत. जलयुक्तशिवार आणि जल जीवन मिशनमुळे जिल्ह्यातील पाणी टंचाईची समस्या कमी होईल. राज्यात जलसाक्षरता करण्यासाठी जलरथाची मोहीम आखण्यात आलेली आहे. त्यामुळे संपुर्ण राज्यात या जलरथांद्वारे जलसाक्षरता होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. शासनाच्या जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) व जलयुक्त शिवार …

The post Nashik | जलरथाव्दारे राज्यभर जलसाक्षरता साध्य होणार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik | जलरथाव्दारे राज्यभर जलसाक्षरता साध्य होणार