नाशिक : बळीराजावर पुन्हा अवकाळीचे संकट
नाशिक : पुढारी वृत्तसेवा शनिवारी दुपारनंतर मुसळधार पावसाने गारपीटीसह हजेरी लावल्याने शेतकर्यांसह सर्वसामान्यांची तारांबळ उडाली. वादळी वार्यासह हजेरी लावलेल्या पावसाने पीकांचे मोठ्याप्रमारात नुकसान केले. द्राक्षबागांसह काढलेला कांदा या पावसात मातीमोल झाला. सिन्नर : सिन्नर शहरासह तालुक्यातील पश्चिम पट्ट्यामधील कोनांबे, भाटवाडी, हरसुले, सोनांबे, पाडळी, टेभुरवाडी, डुबेरे, ठाणगाव तसेच पुर्व भागातील काही गावांमध्ये सुमारे अर्धा ते एक तास …
The post नाशिक : बळीराजावर पुन्हा अवकाळीचे संकट appeared first on पुढारी.
Continue Reading
नाशिक : बळीराजावर पुन्हा अवकाळीचे संकट