नाशिक : पावसाच्या माहेरघरी… पाणीटंचाई वास करी!

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा पावसाचे माहेरघर समजल्या जाणार्‍या इगतपुरीतील नागरिक भीषण पाणीटंचाईला सामोरे जात आहेत. पावसाळ्यात सुमारे चार हजार मिमी पाऊस पडत असूनही पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने पाणीटंचाईच्या झळा आत्तापासून जाणवत आहेत. इगतपुरी शहरात गेल्या पाच वर्षांपासून आठवड्यातून फक्त तीन दिवस पाणीपुरवठा केला जात आहे. तर इगतपुरी नगरपरिषद हद्दीतील तळेगाव शिवारातील कातूरवाडी, वाघाचा झाप, मेंगाळ …

The post नाशिक : पावसाच्या माहेरघरी... पाणीटंचाई वास करी! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पावसाच्या माहेरघरी… पाणीटंचाई वास करी!