उन्हाळ्यात जलवाहिनीच फुटली; पाणीटंचाई सोबत शेतकऱ्यांची कांदाकोंडी

लासलगाव (जि.नाशिक): पुढारी वृत्तसेवा तब्बल २० कोटी रुपये खर्चून टाकलेली नवीन जलवाहिनी सहा महिन्यांतच फुटल्याने लासलगावसह इतर १५ गावांना ऐन उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या १० ते १२ दिवसांपासून नळाला पाणी नाही. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्याच्या टँकरसाठीदेखील दोन-तीन दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. लासलगावसह १६ गाव पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी …

The post उन्हाळ्यात जलवाहिनीच फुटली; पाणीटंचाई सोबत शेतकऱ्यांची कांदाकोंडी appeared first on पुढारी.

Continue Reading उन्हाळ्यात जलवाहिनीच फुटली; पाणीटंचाई सोबत शेतकऱ्यांची कांदाकोंडी

राजापूरला विहिरींनी गाठलाय तळ; ग्रामस्थ जानेवारीतच पाणीटंचाईने हैराण

नाशिक (राजापूर, ता. येवला) : लक्ष्मण घुगे येवला तालुक्याच्या पूर्व भागात असलेले राजापूर गाव वर्षभरापासून पाणीटंचाईचा सामना करत आहे. स्थानिकांसह जनावरांची तहान टँकरच्या पाण्यावर भागवली जाते आहे. आता गावासह वाड्या-वस्त्यांवर टंचाईच्या झळा तीव्र झाल्याने सध्या दररोज तीन टँकरने होणारा पाणीपुरवठा वाढविण्याची मागणी होत आहे. (Water supply scheme) गतवर्षी समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाली नाही. परिणामी, भूजल पातळी …

The post राजापूरला विहिरींनी गाठलाय तळ; ग्रामस्थ जानेवारीतच पाणीटंचाईने हैराण appeared first on पुढारी.

Continue Reading राजापूरला विहिरींनी गाठलाय तळ; ग्रामस्थ जानेवारीतच पाणीटंचाईने हैराण

नाशिक : पावसाच्या माहेरघरी… पाणीटंचाई वास करी!

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा पावसाचे माहेरघर समजल्या जाणार्‍या इगतपुरीतील नागरिक भीषण पाणीटंचाईला सामोरे जात आहेत. पावसाळ्यात सुमारे चार हजार मिमी पाऊस पडत असूनही पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने पाणीटंचाईच्या झळा आत्तापासून जाणवत आहेत. इगतपुरी शहरात गेल्या पाच वर्षांपासून आठवड्यातून फक्त तीन दिवस पाणीपुरवठा केला जात आहे. तर इगतपुरी नगरपरिषद हद्दीतील तळेगाव शिवारातील कातूरवाडी, वाघाचा झाप, मेंगाळ …

The post नाशिक : पावसाच्या माहेरघरी... पाणीटंचाई वास करी! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पावसाच्या माहेरघरी… पाणीटंचाई वास करी!