राजापूरला विहिरींनी गाठलाय तळ; ग्रामस्थ जानेवारीतच पाणीटंचाईने हैराण

नाशिक (राजापूर, ता. येवला) : लक्ष्मण घुगे येवला तालुक्याच्या पूर्व भागात असलेले राजापूर गाव वर्षभरापासून पाणीटंचाईचा सामना करत आहे. स्थानिकांसह जनावरांची तहान टँकरच्या पाण्यावर भागवली जाते आहे. आता गावासह वाड्या-वस्त्यांवर टंचाईच्या झळा तीव्र झाल्याने सध्या दररोज तीन टँकरने होणारा पाणीपुरवठा वाढविण्याची मागणी होत आहे. (Water supply scheme) गतवर्षी समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाली नाही. परिणामी, भूजल पातळी …

The post राजापूरला विहिरींनी गाठलाय तळ; ग्रामस्थ जानेवारीतच पाणीटंचाईने हैराण appeared first on पुढारी.

Continue Reading राजापूरला विहिरींनी गाठलाय तळ; ग्रामस्थ जानेवारीतच पाणीटंचाईने हैराण