नाशिक : आयात शुल्क वाढविल्याने द्राक्ष उत्पादकांना फटका

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा बांगलादेशाने भारतातून येणार्‍या द्राक्ष, डाळिंब पिकांवर आयात शुल्क मोठ्या प्रमाणात वाढविल्याने द्राक्षाचे दर किलोला 40 ते 50 रुपयांनी घसरून द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना फटका बसला आहे. त्यासाठी भारत सरकारने बांगलादेश सरकारशी तातडीने बोलणी करून त्यांचे आयात शुल्क कमी करण्याबाबत चर्चा करावी, अशी मागणी वडनेरभैरवच्या द्राक्ष बागायतदारांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती …

The post नाशिक : आयात शुल्क वाढविल्याने द्राक्ष उत्पादकांना फटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आयात शुल्क वाढविल्याने द्राक्ष उत्पादकांना फटका