बँक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी वसुलीशिवाय पर्याय नाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे, त्यांनी एकरकमी परतफेड योजनेचा लाभ घ्यावा. तसेच कर्ज थकीत आहे मात्र, ते शेतकरी नाही, अशा कर्ज बुडवणाऱ्यांकडून वसुली करावीच लागणार आहे. त्यासाठी तातडीने पावले उचला, अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री पवार यांनी राज्यातील अडचणीतील मध्यवर्ती सहकारी बँकांचा नागपूर विधानभवनातील समिती कक्षात …

The post बँक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी वसुलीशिवाय पर्याय नाही appeared first on पुढारी.

Continue Reading बँक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी वसुलीशिवाय पर्याय नाही