नाशिक विभागात टंचाईच्या झळा, ९६ मंडळे दुष्काळी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गतवर्षी अत्यल्प पर्जन्यमान राहिल्याने नाशिक विभागावर पाणीटंचाईचे संकट घोंगावते आहे. पावसाअभावी विभागातील सहा तालुके व ९६ महसूल मंडळांमध्ये शासनाने दुष्काळ घोषित केला आहे. महसूल प्रशासनातर्फे या सर्व ठिकाणी टँकरने पाणीपुरवठ्यासह विविध उपाययोजनांवर भर दिला जात आहे. सद्यस्थितीत नंदुरबार वगळता उर्वरित चार जिल्ह्यांत दोन लाख ६३ हजार ६१९ ग्रामस्थांना १४८ टँकरद्वारे पाणीपुरवठा …

The post नाशिक विभागात टंचाईच्या झळा, ९६ मंडळे दुष्काळी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक विभागात टंचाईच्या झळा, ९६ मंडळे दुष्काळी