नाशिक शहरातील पाच हजार विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना पत्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून शहरातील पाच हजार शालेय विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवत देशातील पहिली क्वाॅलिटी सिटी म्हणून नाशिकची निवड केल्याबद्दल आभार मानले. स्वच्छता, शिक्षण आणि कौशल्य विकासाबाबत आपला संकल्पही विद्यार्थ्यांनी या पत्रातून व्यक्त केला. संबधित बातम्या : ‘खडकवासला’मधून सिंचनाचे आवर्तन थांबविले; अर्धा टीएमसी पाण्याची बचत Pune News …

The post नाशिक शहरातील पाच हजार विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना पत्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरातील पाच हजार विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना पत्र