धुळे : पर्यावरणाच्या समतोलासाठी वृक्षारोपण महत्वाचे: माजी मंत्री रोहिदास पाटील

धुळे : पुढारी वृत्तसेवा दिवसेंदिवस वाढत असलेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. त्यामुळे अतिवृष्टी, महापूर, दुष्काळ यासारख्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करुन त्यांचे सवर्धन होणे गरजेचे आहे. असे माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी कावठी येथे वृक्षारोपण कार्यक्रमात सांगितले. घोड नदीवर मासेमारीसाठी गर्दी; कळंब येथील चित्र श्री. शि. …

The post धुळे : पर्यावरणाच्या समतोलासाठी वृक्षारोपण महत्वाचे: माजी मंत्री रोहिदास पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पर्यावरणाच्या समतोलासाठी वृक्षारोपण महत्वाचे: माजी मंत्री रोहिदास पाटील