नाशिक : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही शेतकरी मदतीपासून वंचित; नुकसानग्रस्तांच्या ‘तोंडाला पुसली पाने’

नाशिक : देवमामलेदारांच्या भूमीतून सटाणा : सुरेश बच्छाव शेती या एकमेव व्यवसायावर अवलंबून असलेल्या बागलाण तालुक्याला अवकाळी पाऊस आणि गारपीट तशी नवीन नाही. परंतु, नैसर्गिक आपत्तीने ‘होत्याचे नव्हते’ केल्यानंतर प्रथमच थेट मुख्यमंत्री शेतशिवारात बांधापर्यंत पोहोचले. त्यामुळे ‘कधी नव्हे त्या’ बागलाणवासीयांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. परंतु दुसर्‍याच दिवशी मंत्रिमंडळाची बैठक बोलावून नुकसानभरपाई देण्याची घोषणा करणार्‍या मुख्यमंत्र्यांनी तब्बल …

The post नाशिक : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही शेतकरी मदतीपासून वंचित; नुकसानग्रस्तांच्या ‘तोंडाला पुसली पाने’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही शेतकरी मदतीपासून वंचित; नुकसानग्रस्तांच्या ‘तोंडाला पुसली पाने’

जळगाव : उष्माघात ही नैसर्गिक आपत्ती घोषित करा: एकनाथ खडसेंची मागणी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा राज्यासह जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला आहे. जळगाव जिल्ह्यात तर तापमानाने उच्चांक गाठला असून, उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे उष्माघाताने नागरिकांना प्राण गमवावे लागत आहे. त्यामुळे उष्माघात ही नैसर्गिक आपत्ती घोषित करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. …

The post जळगाव : उष्माघात ही नैसर्गिक आपत्ती घोषित करा: एकनाथ खडसेंची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : उष्माघात ही नैसर्गिक आपत्ती घोषित करा: एकनाथ खडसेंची मागणी

नाशिक : नाफेडमार्फत उन्हाळ कांद्याची खरेदी; केंद्रीय मंत्री गोयल सकारात्मक असल्याची डॉ. पवार यांची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाफेडमार्फत राज्यात लवकरच उन्हाळी कांदा खरेदी सुरू करण्याचे आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी दिले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कांदा खरेदीबाबत ना. गोयल यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पवार यांनी सांगितले. पुणे-सोलापूर …

The post नाशिक : नाफेडमार्फत उन्हाळ कांद्याची खरेदी; केंद्रीय मंत्री गोयल सकारात्मक असल्याची डॉ. पवार यांची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नाफेडमार्फत उन्हाळ कांद्याची खरेदी; केंद्रीय मंत्री गोयल सकारात्मक असल्याची डॉ. पवार यांची माहिती

नाशिक : पंचनाम्यांची नुसतीच घाई; अनुदान देण्यात मात्र दिरंगाई !

नाशिक : गौरव जोशी राज्यात सध्याच्या अवकाळी व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतीक्षेत्राचे तातडीने पंचनामे करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश शासनाने यंत्रणांना दिले आहेत. मात्र, लालफितीच्या कारभारामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांना गेल्यावर्षीच्या पाऊस व अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईपासून वंचित राहावे लागले. मदतीची रक्कम थोडीफार नसून तब्बल 225 कोटींच्या आसपास आहे. त्यामुळे पंचनाम्यांची घाई पण, मदतीचे अनुदान बँकखात्यावर नाही, …

The post नाशिक : पंचनाम्यांची नुसतीच घाई; अनुदान देण्यात मात्र दिरंगाई ! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचनाम्यांची नुसतीच घाई; अनुदान देण्यात मात्र दिरंगाई !

नाशिक : चांदवडलाही अवकाळी पावसाची हजेरी; पिकांना फटका

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा चांदवड तालुक्यात अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्ष, कांदा, टोमॅटो पिकांना बसणार आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडला आहे. कांदा, द्राक्ष पिकांना कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील वसूल होत नाही आहे, अशात अवकाळी पावसाने दस्तक देत शेतकऱ्यांच्या …

The post नाशिक : चांदवडलाही अवकाळी पावसाची हजेरी; पिकांना फटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चांदवडलाही अवकाळी पावसाची हजेरी; पिकांना फटका

सानुग्रह अनुदान : नियमित पीककर्ज भरणारे शेतकरी वार्‍यावर

नाशिक (कवडदरा) : पुढारी वृत्तसेवा महाविकास आघाडी सरकारच्या काळात नियमित पीककर्जाचा भरणा करणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार रुपयांच्या मर्यादेत सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले होते. मात्र, अनुदानाची रक्कम अद्यापही शेतकर्‍यांच्या बँक खात्यात वळती करण्यात आलेली नसल्याने व याबाबतचे कोणतेही आदेश आलेले नसल्याचे संबंधित विभागाचे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे एकूणच पीककर्जाचा नियमित भरणा करणारे शेतकरी अद्यापही वार्‍यावरच आहेत. …

The post सानुग्रह अनुदान : नियमित पीककर्ज भरणारे शेतकरी वार्‍यावर appeared first on पुढारी.

Continue Reading सानुग्रह अनुदान : नियमित पीककर्ज भरणारे शेतकरी वार्‍यावर

शेतकऱ्यांना तत्काळ पीक नुकसान भरपाई द्या : शिवसेना

जळगाव : पुढारी वृत्तसेवा धरणगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी नायब तहसिलदार यांना एका निवेदनाव्दारे केली आहे. पाच राज्‍यांमधील विधानसभा निवडणुकीत भाजपने केले ३४० कोटी तर काँग्रेसकडून १९४ कोटी खर्च धरणगाव तालुक्यातील व परिसरात संततधार व मुसळधार पावसामुळे …

The post शेतकऱ्यांना तत्काळ पीक नुकसान भरपाई द्या : शिवसेना appeared first on पुढारी.

Continue Reading शेतकऱ्यांना तत्काळ पीक नुकसान भरपाई द्या : शिवसेना

धुळे : पर्यावरणाच्या समतोलासाठी वृक्षारोपण महत्वाचे: माजी मंत्री रोहिदास पाटील

धुळे : पुढारी वृत्तसेवा दिवसेंदिवस वाढत असलेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. त्यामुळे अतिवृष्टी, महापूर, दुष्काळ यासारख्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करुन त्यांचे सवर्धन होणे गरजेचे आहे. असे माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी कावठी येथे वृक्षारोपण कार्यक्रमात सांगितले. घोड नदीवर मासेमारीसाठी गर्दी; कळंब येथील चित्र श्री. शि. …

The post धुळे : पर्यावरणाच्या समतोलासाठी वृक्षारोपण महत्वाचे: माजी मंत्री रोहिदास पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पर्यावरणाच्या समतोलासाठी वृक्षारोपण महत्वाचे: माजी मंत्री रोहिदास पाटील