Nashik : वागदर्डीने गाठला तळ, महिनाभराचा उरला पाणीसाठा

मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून सध्या धरणात एक महिना पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे शहरात पाणीबाणी निर्माण झाल्याने नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पालखेड धरणातून पाण्याचे आवर्तन देण्याची मागणी पालिका प्रशासनाने पाटबंधारे विभागाकडे केली असून, पाण्याचे आवर्तन वेळेवर मिळाले नाही, तर आगामी …

The post Nashik : वागदर्डीने गाठला तळ, महिनाभराचा उरला पाणीसाठा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : वागदर्डीने गाठला तळ, महिनाभराचा उरला पाणीसाठा