नाशिक : राज्यात अपघाती मृत्यूंमध्ये 20 टक्के पादचारीच

नाशिक : गौरव अहिरे राज्यात 2019 ते 2022 या चार वर्षांत 53 हजार 109 जणांचे अपघाती मृत्यू झाले आहेत. त्यात 10 हजार 634 पादचार्‍यांचा समावेश आहे. त्यामुळे रस्ते, महामार्गांवरून पायी चालणारेही असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. राज्यात रस्त्यांचे जाळे वाढत असून, त्यामुळे वाहतूक जलद होत आहे. मात्र, वाहतूक नियमांचे पालन न केल्याने अपघातांची संख्याही वाढत …

The post नाशिक : राज्यात अपघाती मृत्यूंमध्ये 20 टक्के पादचारीच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्यात अपघाती मृत्यूंमध्ये 20 टक्के पादचारीच