राज्यात तीन वर्षांत साडेतेराशे फौजदारांच्या परीक्षा रखडल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-अंगावर खाकी घालून कायदा सुव्यवस्थेमध्ये कार्यरत होण्याचे स्वप्न तरुणाई बघत असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन त्याच्या काठिण्य पातळीवर उतरून यश मिळविणे आवश्यक आहे. मात्र, राज्यात गेल्या तीन वर्षांत साडेतेराशे फौजदारांच्या परीक्षा रखडल्या आहेत. त्यामुळे अनेक तरुणाईचे हे स्वप्न धूसर होत चालल्याचे वास्तव आहे. राज्य लोकसेवा आयोगामार्फत २०२१ …

The post राज्यात तीन वर्षांत साडेतेराशे फौजदारांच्या परीक्षा रखडल्या appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात तीन वर्षांत साडेतेराशे फौजदारांच्या परीक्षा रखडल्या