जिल्ह्यातील बाजार समित्या आठवड्यापासून बंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हमाल-मापारी संघटनेच्या लेव्हीबाबत असलेल्या प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या १०-१२ दिवसांपासून जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील व्यवहार ठप्प झाले आहेत. याला मार्चअखेर, शासकीय सुट्या तसेच व्यापाऱ्यांचा आर्थिक ताळेबंद अशीदेखील कारणे आहेत. त्यामुळे जवळपास सव्वाशे कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांनी शेतमाल विकल्यानंतर त्यांच्या हिशेबपट्टीतून हमाली व तोलाईपोटी दोन टक्के रक्कम कापली जाते. …

The post जिल्ह्यातील बाजार समित्या आठवड्यापासून बंद appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्ह्यातील बाजार समित्या आठवड्यापासून बंद