नाशिक : रक्ताच्या सहाय्याने पत्र लिहून मुख्यमंत्र्याना कांदा अग्निडाग समारंभाचे निमंत्रण
नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील नगरसुल येथील कृष्णा भगवान डोंगरे या युवा शेतकऱ्यांचे ६ मार्च २०२३ रोजी शेतातील उभ्या कांदा पिकाला अग्निडाग समारंभाचे आयोजन केले आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वतः च्या रक्ताने पत्र लिहून आग्रहाचे निमंत्रण दिले आहे. पक्षाच नाव, चिन्ह चोरणं हा पुर्वनियोजित कट, उद्धव ठाकरेंचा घणाघात स्वत:च्या …
The post नाशिक : रक्ताच्या सहाय्याने पत्र लिहून मुख्यमंत्र्याना कांदा अग्निडाग समारंभाचे निमंत्रण appeared first on पुढारी.
Continue Reading
नाशिक : रक्ताच्या सहाय्याने पत्र लिहून मुख्यमंत्र्याना कांदा अग्निडाग समारंभाचे निमंत्रण