शासन आपल्या दारी, गरिबांचे हाल भारी; पशुपालक आंदोलनाच्या पावित्र्यात

नाशिक (राजापूर) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील पूर्व भागात दुष्काळी परिस्थिती भयानक होत आहे. पशुपालकांकडील जनावरांचा चारा संपत आला आहे. चारा छावण्या सुरू न केल्यास पशुपालक आंदोलनाचा पवित्रा घेतील, असा इशारा शेतकऱ्यांसह पशुपालकांनी दिला आहे. शासन आपल्या दारी, गरिबांचे हाल भारी’ असे चित्र निर्माण झाले आहे. उत्तर-पूर्व भागात पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चारा- पाण्याची भयंकर …

The post शासन आपल्या दारी, गरिबांचे हाल भारी; पशुपालक आंदोलनाच्या पावित्र्यात appeared first on पुढारी.

Continue Reading शासन आपल्या दारी, गरिबांचे हाल भारी; पशुपालक आंदोलनाच्या पावित्र्यात