जळगाव : वीज पडून शेतमजूराचा मृत्यू, पत्नी मुलांसह चार जण जखमी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरुच असून अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे वीज पडून ४५ वर्षीय शेतमजूराचा मृत्यू झाला. तर शेतातील त्यांच्या पत्नी, सासू आणि दोन मुलेही जखमी झाले आहेत. दुपारी साडेतीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. BCCI ला नवा ‘बॉस’ मिळण्याची दाट शक्यता! सौरव गांगुलींचा निरोप समारंभ… आनंद सुरेश कोळी (४५) असे मयत शेतमजुराचे …

The post जळगाव : वीज पडून शेतमजूराचा मृत्यू, पत्नी मुलांसह चार जण जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : वीज पडून शेतमजूराचा मृत्यू, पत्नी मुलांसह चार जण जखमी