संतप्त कांदा उत्पादकांनी दोन तास अडवला मुंबई-आग्रा महामार्ग

चांदवड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी करताच स्थानिक बाजारपेठेत कांद्याचे दर कोसळले. यामुळे संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत मुंबई आग्रा महामार्गावर उतरत तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन केले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा निषेध करत तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना निवेदन दिले. (Nashik Onion News) सध्या, कांद्याला स्थानिक बाजारपेठेत क्विंटलला …

The post संतप्त कांदा उत्पादकांनी दोन तास अडवला मुंबई-आग्रा महामार्ग appeared first on पुढारी.

Continue Reading संतप्त कांदा उत्पादकांनी दोन तास अडवला मुंबई-आग्रा महामार्ग