राज्यस्तरीय साहित्य संमेलन : हर घर संविधान संकल्पना राबविणे काळाची गरज – प्रा. डॉ. सतीश मस्के.

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा भारतीय संविधानाने येथील प्रत्येक व्यक्तिला संरक्षण बहाल केले आहे. भारतीय संविधानामुळेच स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मूल्य समाजात रुजली गेली. परंतु हल्लीच्या असहिष्णू वातावरणामुळे देशात भयभीत परिस्थिती निर्माण होत आहे. सामान्य माणसांचे जगणे अवघड होत चालले आहे. त्यामुळे प्रत्येकाने संविधानाचा अभ्यास करून देश समृद्ध करण्यासाठी हर घर संविधान संकल्पना राबविणे …

The post राज्यस्तरीय साहित्य संमेलन : हर घर संविधान संकल्पना राबविणे काळाची गरज - प्रा. डॉ. सतीश मस्के. appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यस्तरीय साहित्य संमेलन : हर घर संविधान संकल्पना राबविणे काळाची गरज – प्रा. डॉ. सतीश मस्के.