वर्षभरापासून किसान रेल्वे यार्डातच

नाशिक : गौरव जोशी केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करत सुरू केलेली किसान रेल्वे कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळे वर्षभरापासून बंद पडली आहे. रेल्वेअभावी जिल्ह्यातून परराज्यात होणारी शेतमालाची जलद वाहतूक ठप्प झाली आहे. त्याचा फटका सर्वस्वी शेतकर्‍यांना सहन करावा लागत आहे. स्पॅम कॉल्स, मेसेजेसची कटकट कशी बंद करायची? देशातील शेतकर्‍यांना केंद्रस्थानी ठेवत केंद्र सरकारने किसान रेल्वे सुरू केली. …

The post वर्षभरापासून किसान रेल्वे यार्डातच appeared first on पुढारी.

Continue Reading वर्षभरापासून किसान रेल्वे यार्डातच