कांदा निर्यातबंदी ३१ मार्चनंतरही कायम; शेतकऱ्यांची मुस्कटदाबी

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा लोकसभेच्या निवडणूक प्रचारादरम्यान कांद्याचे भाव वाढून फटका बसू नये म्हणून केंद्र सरकारने दि. ३१ मार्च 20२४ नंतरही कांदा निर्यातबंदी कायम ठेवली आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाचे संतोषकुमार सारंगी यांनी दि. २२ मार्चला अधिसूचना काढून दि. ३१ मार्च 20२४ नंतरही कांदा निर्यातबंदी पुढील सूचनेपर्यंत कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे येत्या ८ …

The post कांदा निर्यातबंदी ३१ मार्चनंतरही कायम; शेतकऱ्यांची मुस्कटदाबी appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा निर्यातबंदी ३१ मार्चनंतरही कायम; शेतकऱ्यांची मुस्कटदाबी