व्यापारी, माथाडी कामगारांच्या बैठकीत ताेडगा नाहीच, शेतकऱ्यांना मोठा फटका

मनमाड : पुढारी वृत्तसेवा शेतकऱ्यांच्या हिशेबपट्टीतून हमाली, तोलाई वरून कांदा व्यापारी आणि माथाडी कामगारांमध्ये वाद निर्माण झाला आहे. याबाबत बुधवारी (दि. ३) बाजार समितीमध्ये आयोजित बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने गुरुवार (दि. ४) पासून बाजार समितीतील कांदा, धान्य लिलाव बेमुदत बंद ठेवण्यात आले आहेत. मार्चअखेरच्या हिशेबासाठी चार दिवसांपासून बाजार समितीतील लिलाव बंद ठेवण्यात आले हाेते. …

The post व्यापारी, माथाडी कामगारांच्या बैठकीत ताेडगा नाहीच, शेतकऱ्यांना मोठा फटका appeared first on पुढारी.

Continue Reading व्यापारी, माथाडी कामगारांच्या बैठकीत ताेडगा नाहीच, शेतकऱ्यांना मोठा फटका