नाशिककरांवर आता साथरोगांचेही ‘अवकाळी’ संकट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-अवकाळी पावसाने जिल्हाभरातील कृषीक्षेत्रावर संक्रांत आणल्याने शेतकरी मेटाकुटीला आले असताना शहरी भागातही या ‘अवकाळी’ने साथरोग संकट बळावण्याची भीती व्यक्त होत आहे. नाशकात डेंग्यू बळींची संख्या वाढतेय. त्यात पावसाने ठिकठिकाणी साचलेली पाण्याची डबकी डेंग्यूस कारणीभूत ठरणाऱ्या डासांची पैदास वाढविणारी ठरण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे तर, पावसामुळे वातावरणात अचानक निर्माण झालेला गारवा, सर्दी, पडसे, …

The post नाशिककरांवर आता साथरोगांचेही 'अवकाळी' संकट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांवर आता साथरोगांचेही ‘अवकाळी’ संकट