सुप्रीम कोर्ट सरकारला नपुंसक म्हणालं, त्यावर सरकारने आत्मचिंतन करावं : अजित पवार
नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क काल सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला नपुंसक सरकार असे म्हटले, हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? सरकारचा कमीपणा नाही का? आजवर कधीही सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं नाही, आपल्याला नपुंसक असे का म्हटले गेलं यावर सरकारने आत्मचिंतन करावं असा सल्ला अजित पवार यांनी दिला. अजित पवार हे नाशिक दौ-यावर असून, प्रसारमाध्यमाशी ते बोलत होते. …
The post सुप्रीम कोर्ट सरकारला नपुंसक म्हणालं, त्यावर सरकारने आत्मचिंतन करावं : अजित पवार appeared first on पुढारी.