उत्तम साहित्यात समाजसेवेचे मूल्य : सुमित्रा महाजन

अमळनेर : पुढारी वृत्तसेवा- काळ्या मातीला हिरवा शालू नेसवून आपल्या कवितेच्या माध्यमातून सेवा केलेले कवी ना. धो. महानोर, अहिराणी रचनेच्या माध्यमातून मांडणाऱ्या बहिणाबाई चौधरी यासारख्यांनी खान्देशचे साहित्य समृद्ध केले. राजकारणातील लोकांना साहित्याचा गंध नसतो असे म्हणता येणार नाही. साहित्यातून समाजात कसे वागावे याची शिकवणूक मिळते. उत्तम साहित्यातून समाजसेवेचे मूल्य मिळतात असे प्रतिपादन लोकसभेच्या माजी अध्यक्षा …

The post उत्तम साहित्यात समाजसेवेचे मूल्य : सुमित्रा महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading उत्तम साहित्यात समाजसेवेचे मूल्य : सुमित्रा महाजन