सत्तेत आल्यास राहुल गांधी काढणार देशाचा ‘एक्स रे’, नंदुरबारच्या सभेत मोठी घोषणा

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा – कॉंग्रेस पक्ष हा आदिवासींना आदिवासी मानतो तर भाजपा आदिवासींना वनवासी मानतात. कारण जोपर्यंत वन किंवा जंगल आहेत तोपर्यंतच वनवासी राहतील आणि देशातील सर्व जंगले हे अडानींच्या प्रकल्पांना दिले जात आहे. त्यामुळे आदिवासींच्या अस्तित्वाला धोका आहे. यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंगे्रसची सत्ता आली तर प्रथम जातनिहाय जनजगणा, आर्थिक सर्व्हेक्षण करण्यात येणार …

The post सत्तेत आल्यास राहुल गांधी काढणार देशाचा 'एक्स रे', नंदुरबारच्या सभेत मोठी घोषणा appeared first on पुढारी.

Continue Reading सत्तेत आल्यास राहुल गांधी काढणार देशाचा ‘एक्स रे’, नंदुरबारच्या सभेत मोठी घोषणा

राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ उद्या नाशिकमध्ये, असा असेल शहरातील यात्रा मार्ग | Bharat Jodo Nyaya Yatra

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- काँग्रेस खा. राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ अंतिम टप्प्यात आली असून येत्या बुधवारी व गुरुवारी जिल्ह्यात दाखल होणार आहे. त्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. यात्रेबाबत जनजागृती करण्यासाठी शहर व ग्रामीण काँग्रेसतर्फे विविध उपक्रम राबवले जात आहे. त्यात सर्व घटकांतील नागरिकांना सहभागी होण्यासाठी आवाहन केले जात आहे. …

The post राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' उद्या नाशिकमध्ये, असा असेल शहरातील यात्रा मार्ग | Bharat Jodo Nyaya Yatra appeared first on पुढारी.

Continue Reading राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ उद्या नाशिकमध्ये, असा असेल शहरातील यात्रा मार्ग | Bharat Jodo Nyaya Yatra